सुशांत माळवदेवर झालेला हल्ला मी कधीच विसरणार नाही. म्हणून रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. प्रत्येक गोष्ट बोलून व्यक्त करायची नसते. चहा थंड करुन प्यायला तरी तो चहाच असतो. सर्वांनी सतर्क रहा', असं आवाहन करत राज ठाकरेंनी सूचक ...
महाराष्टÑ राज्य सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीद्वारे शिक्षकांच्या विविध मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी (दि.४) मोर्चा काढण्यात आला. ...
आज पर्यावरणाचा असमतोल निर्माण झाला आहे. त्याचे परिणाम जीवनसृष्टीवर होत आहे. बदलत्या वातावरणामुळे वृक्षांचे संवर्धन आणि संरक्षण करणे काळाची गरज आहे. ...
महामार्ग पोलिसांच्या नागपूर विभागांतर्गत राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर २०१७ मधील पहिल्या ९ महिन्यांत थोडेथोडके नव्हे तर १४०० हून अधिक अपघात झाले. यात ८२५ हून अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. ...
भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात जीवन जगणे महाग झाले असून फक्त मरण स्वस्त झाले अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केली आहे. ...