अलिकडे अस्थमा म्हणजेच दमाने पीडित लहान मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे लहान मुलांचा खराब दिनक्रम आणि वातावरणातील वाढतं प्रदूषण आहे. ...
हिरव्या भाज्यांमध्ये भेंडीच्या भाजीला एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. अनेकप्रकारचे पौष्टीक तत्व आणि प्रोटीन असल्याकारणाने भेंडी आरोग्यासाठी फार फायदेशीर राहते. ...
बदलत्या जीवनशैलीमुळे जंक फूड मोठ्यांसोबतच लहानांच्या जीवनाचाही अविभाज्य भाग झाला आहे. या सवयीमुळे अनेक मुलं हेल्दी फूडऐवजी जंक फूड खाणंच पसंत करतात. जंक फूड खाल्याने मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास योग्य पद्धतीने होत नाही. ...
उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू. भारतामध्ये उन्हाळा हा ऋतू फेब्रुवारी ते मे या काळामधे सुरू होतो. या काळामधे वातावरणामध्ये उष्णता वाढलेली असते आणि त्यामुळे अंगाची लाही लाही होते. घराबाहेर पडणे मुश्कील होऊन जाते. ...
कडधान्य म्हणून आपल्या सर्वांना ठाउक असणारा वाल आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो. अनेकदा घरामध्ये वालाची उसळ किंवा भाजी करण्यात येते. वालाच्या उसळीला अनेक ठिकाणी बिरड्याची उसळ असंही म्हणतात. ...
प्रत्येकालाच फिरायला आवडतं, फक्त फिरण्याची आवड वेगळी असते. थोडं गोंधळला असाल ना? म्हणजे, काहींना शांत-निवांत ठिकाणी फिरायला आवडतं, तर काहींना ऐतिहासिक ठिकाणां भेट द्यायला आवडतं. ...