महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या ११ जिल्हयात थकबाकी शून्य मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेत वीजबिल थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. महावितरणने वीज बिलांच्या दुरूस्तीसाठी मार्च २०१८ पर्यंत महावितरण शाखा व उपविभागीय कार्यालयात व ...
येथील बाजारसमिती समोर एका दुचाकीस भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत शेतक-यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १७ फेबु्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. ...
अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल व शिवजयंतीविषयक अवमानकारक वक्तव्य केल्याने विविध संघटनेच्या वतीने याचा निषेध करुन अवमान करणाºयाला अटक करण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये निवेदने द ...
वसमत तालुक्यातील वाई त. धामणगाव ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून केलेल्या कामांची बनावट देयके सादर करून शासनाची दिशाभूल केल्याच्या तक्रारीची चौकशी झाली. त्यात अनियमितता आढळल्याने नोटीसही बजावली. मात्र कारवाई झाली नसल्याची तक्रार ग्रामस् ...
जिल्ह्यातील बहुतांश भागात एक ते दोन दिवस झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकºयांच्या तोंडी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई मिळणारच असून कर्जमाफीची रक्कमही खात्यावर चार दिवसांत पडणार असल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे ...
येथील पालिकेच्या वतीने मागील आठ ते नऊ दिवसांपासून करवसुली मोहिमेसाठी एकूण ११ पथकांची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत २ लाख ९६ हजार ६४८ रुपये करवसुली झाली आहे. उद्दिष्टांच्या तुलनेत आता झालेली वसुली काहीच नसल्याने पथक वसुलीसाठी जास्तच जोर देत आहे. ...
१६ मार्च ते मे २०१८ मध्ये मुदत संपणाºया व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदांसह सर्व सदस्यपदांसाठी तसेच रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रमामध्ये अंशत: बदल केल्याबाबतचे सुधारित आदेश प्राप्त झाले आहेत. ...
तीन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या मदत समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तीन प्रस्ताव फेटाळले असून तीन प्रस्तावांत फेरचौकशीचा आदेश दिला आहे. ...
शहरातील रामलीला मैदान येथे शनिवारी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ...
महावितरणकडून सध्या जिल्हाभरात थकीत घरगुती विजबिल वसुली मोहीम राबविली जात आहे. बिलभरणा न करणाºया सहा हजार घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक विद्युत ग्राहकांची वीज तोडण्यात आल्याचे महावितरणकडून सांग्ण्यात आले. या ४४ हजार ग्राहकांकडे २४ कोटींची थकबाकी आहे. ...