सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराने थैमान घातल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने सर्वत्र मदत पुरविली जात आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन समाजाच्या वतीने दोन ट्रक जीवनावश्यक स ...
शालेयपूर्व शिक्षण व सकस आहार पुरविण्याचे कर्तव्य बजावूनही विविध मागण्यांची शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे जिल्हा अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) च्या नेतृत्वात अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी उपविभागीय कार्यालयासमोर भर पावसात आंदोलन केले. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती झाल्यापासून एमआरआय मशीन उपलब्ध नसल्याने वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी येत आहेत. शिवाय, जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या शेकडो रूग्णांना मशीनअभावी अन्यत्र पाठवावे लागत आहे. ...
धनगर समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. या समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळावे, यासाठी संघर्ष सुरू आहे. राज्य सरकारने एसटीचे आरक्षण लागू करण्याची मागणी धनगर समाजाने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. ...
शेतकऱ्यांना वरदान ठरू पाहणाºया आसोलामेंढा प्रकल्पाचे विस्तारीकरण केल्या जाणार असून काम पूर्ण झाल्यास मूल, सावली व पोंभुर्णा तालुक्यातील ८२ गावांना शेतीला संजीवनी मिळणार आहे. या प्रकल्पाच्या नुतनीकरणानंतर कृषी सिंचनाचे ५४ हजार ८७९ हेक्टर उद्दिष्ट पुढे ...
तालुक्यात भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यंदा हंगाम सुरू झाल्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पऱ्हे उशीरा टाकले. पुरेसा पाऊस आल्यानंतर रोवणीला सुरू केल्या जाणार होती. ...
ताडोबा येथे येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता यावा, तसेच बफर क्षेत्रातील कुटुंबांना शाश्वत रोजगार उपलब्ध व्हावा, या दृष्टीने चांदा बांदा योजनेतंर्गत बफर क्षेत्रातील नागरिकांना सुसज्ज असे ‘होम स्टे’ बांधून देण्यात येणार आहेत. ...
पर्यटनासाठी पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेला घोडाझरी तलाव पाच वर्षांनंतर प्रथमच ओव्हरफ्लो झाला आहे. ओव्हरफ्लोचा आनंद लुटण्यासाठी तसेच घोडाझरीच्या नितळ, नैसर्गिक सौंदर्यांने डोळ्याचे पारणे फेडण्यासाठी पर्यटकांची पावले घोडाझरीची वाट चालू लागली आहेत. ...
चिमूर तालुक्यातील डोमा येथील निसर्गाच्या हिरव्या वनराईने नटलेल्या मुक्ताई धबधबा पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले असून मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करीत आहेत. मात्र येथे येणाऱ्या काही पर्यटकांकडून पर्यावरणाला नुकसान होइल, असे कृत्य केले जाते. ...