२९ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. मूल, पोंभुर्णा, सावली, बल्लारपूर, राजुरा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला धोका पोहोचला. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे आवश्यक ...
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित चंद्रपूर अंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील करंजी, पोंभुर्णा, नागभीड तालुक्यातील नवखळा, सावरगाव, चिंधीचक, बाळापूर, कोजबी, गिरगाव, जीवनापूर व गोविंदपूर या ठिकाणी धान खरेदी करण्यात येणार आहे. सिंदेवाही ...
कोणत्याही रस्ता बांधकामात कधीही मेजर मिनरलचा वापर केला जात नाही. रस्ता बांधकामाकरिता या मेजर मिनरलचा वापर करण्याची परवानगीसुद्धा दिली जात नाही. चंद्रपूर जिल्ह्यात आजवर झालेल्या रस्ता बांधकामात मेजर मिनरलचा कुठेही वापर करण्यासाठी संबंधित विभागाने परवा ...
वातावरणात सतत बदल होत असताना प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला या वातावरणात जुळवून घेणे सहज शक्य होत नाही. लहान बालके, वृद्ध व रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना आजाराची लवकर लागण होते. रात्री थोडी थंडी व दिवसा उकाडा, त्यातच अधून मधून पावसाच्या सर ...
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेबर २०१९ रोजी प्रसिद्ध झाली होती. ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान नामनिर्देशन पत्र दखल करणे व अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली. उमेदवारांनी नामनिर्देश पत्र मागे घेतल्यानंतर जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रात प्रचाराची ...
वरोरा येथे उपजिल्हा रूग्णालय मंजूर झाल्यापासून अजुनही स्थायी कर्मचारी पदभरतमी भरण्यात आली नाही. अस्थायी कर्मचाऱ्यांचीच संख्या या ठिकाणी अधिक आहे. सद्यस्थितीत ३५ अस्थायी कर्मचारी कार्यरत असले तरी त्यांची सेवा करारानुसार संपली होती. त्यामुळे मुदतवाढ मि ...
ब्रह्मपुरी येथील नागरे हॉस्पिटलला लागून असलेल्या परिसरात माजी नगरसेवकाचे पुत्र साहब लाखानी यांनी स्वत:ची इमारत बांधण्याकरिता ७० फुट लांब ४० फुट रूंद असा २० फुट खोल खड्डा खोदला होता. यासाठी त्यांनी नगरपरिषदेकडून परवानगीच घेतली नव्हती. या खड्ड्याच्या ब ...
गुरांना वन्यप्रान्यांपासुन त्रास होवू नये, गुरे रानात हरवू नयेत, त्यांचे रक्षण व्हावे व कोणतेही संकट वारंवार येवू नये म्हणून गायगोधन व पूजा करून देवाला प्रसन्न करतात. पूजा करताना गायगोदनात कोंबडीचे पिल्लू व अंडी ठेवतात. त्यावर गायी खेळवितात. गायी खेळ ...
ग्रामीण व आदिवासी भागातील शासकीय तसेच अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा, यासाठी शाळेच्या परिसरातच आता भाजीपाला पिकावावा लागणार आहे. ...