संपूर्ण जिल्हा दुष्काळी परिस्थितीने होरपळला आहे. यामुळे बँकांनी कर्ज परतफेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढविली आहे. यानंतरही कर्जाची परतफेड न झाल्यास कर्जाचे पुनर्गठण करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना बँक स्तरावर धडकल्या आहेत. ...
पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. मात्र, कापसावर प्रक्रिया करणारे उद्योगच या ठिकाणी नाही. यामुळे कापूस दरातील चढउताराचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना सहन करावा लागतोे. शेतकरी आता कापसाला पर्यायी पिकांच्या शोधात आहेत. ...
पाढंरकवडा पंचायत समितीत ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात ५४ कोटींच्या अपहाराची तक्रार केल्याने पंचायत समिती सभापतींना धमकी दिली जात आहे. या घोटाळ््यात अधिकाऱ्यांसह उपसभापती, काही सदस्य सहभागी असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष संतोष बोरेले यांनी शनिवारी ...
जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. जिल्हा परिषदेची २१३ जलाशये कोरडी पडली आहेत. तर पाटबंधारे विभागाच्या १३ लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे. टंचाई निवारणासाठी ६२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. तर पाण्याचे स्त्रोत नसणाऱ्या १९ गावांना टँकरने पाणीपुर ...
साहसी उन्हाळी शिबिरांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. यामध्ये मल्लखांब, रोप-वे, जिम्नॅस्टिक, ट्रेकिंग आणि स्केटिंगचा समावेश आहे. खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये साहस वाढावे, म्हणून शिबिरांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. ...
वयाची पंचाहत्तरी गाठणारे गृहस्थ एकतर रूग्णालयात असतात, नाहीतर घरी आरामखुर्चीत असतात. मात्र यवतमाळातील उमेश वैद्य हे सद्गृहस्थ आजन्म सायकल चालवत आले आहेत. विशेष म्हणजे, या वयातही ते सायकल चालवितात. आरोग्य समृद्धीकरिता त्याचा त्यांना उत्तम लाभही झाला आ ...
वणी ते यवतमाळ मार्गावरील पांढरकवडा तालुक्यात येणाऱ्या सायखेडा धरणावर परप्रांतीय मजुरांची अक्षरश: दबंगगिरी सुरू आहे. याठिकाणी पर्यटनासाठी येणाºया महिला व मुलींना त्या मजुरांमुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत असून आता या मजुरांना वठणीवर आणण्यासाठी शिव ...
टंचाईग्रस्त भागासाठी गतवर्षी सोडलेल्या पाण्याचे पैसे दिले नसल्याने जिल्हा परिषदेला यावर्षी पाणी द्यायचे नाही, असा निर्णय उर्ध्व पैनगंगा प्रकल्प (इसापूर धरण) विभागाने घेतला आहे. परिणामी यावर्षी जिल्हा परिषदेने आरक्षित केलेले ३० दशलक्ष घनमीटर पाणी वांद ...
जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ समिती सभापती निमीष मानकर आणि शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनीताई दरणे यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाल्याने हे दोघेही शुक्रवारी पायउतार झाले. दरम्यान अविश्वास दाखल झालेल्या तिसऱ्या महिला व बालकल्याण सभापती अरुणा खंडाळकर य ...
शहीद आग्रमन अमर रहे, भारत माता की जय अशा गगनभेदी घोषणा आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहीद आग्रमन बक्षी रहाटे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी तिरंग्यात लपेटलेल्या आग्रमन यांच्या अंत्ययात्रेने तरोडा गावापासून मंगरुळ ग ...