अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या रसाळीला सुरवात होते. या दिवसासाठी मोेठ्या प्रमाणात आंब्याची खरेदी होते. यामुुळे स्थानिक व्यापारी आंब्याची आयात करतात. यावर्षी ३० हजार क्विंटल आंब्यांची आयात करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमधून आंबा यवतमाळ ...
बनावट एटीएमचा अथवा अन्य तंत्राचा वापर करून अज्ञात भामट्यांनी वणीतील तीन ग्राहकांच्या स्टेट बँकेतील खात्यातून दोन लाख १७ हजार रूपये उडविल्याची घटना उजेडात आली आहे. या तिनही ग्राहकांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हे दाखल केल ...
विदर्भ राज्य संघर्ष समिती, फॉरवर्ड ब्लॉक, अन्याय निवारण समिती यांच्यातर्फे स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी येथील नेताजी चौकात आंदोलन करण्यात आले. माजी आमदार विजयाताई धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भवादी या आंदोलनात सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी का ...
लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराने संपूर्ण देशभर पोहोचलेल्या आजंती गावातील पाणीप्रश्न वेगळ्या वळणावर गेला आहे. गावकरी म्हणतात, पाणीटंचाई आहे तर प्रशासनाचा टँकरमुक्तीचा दावा आहे. या दावे-प्रतिदाव्यांनी संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता खरे कोण, ...
दहावीच्या परीक्षेत भूगोलाचा पेपर सोडविताना हजारो विद्यार्थ्यांना आलेखच मिळाला नाही. त्यामुळे आलेखावरील प्रश्नांचे गुण वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. ...
शहरातील अनेक प्रतिष्ठीत वस्त्यांमध्ये देहविक्रीचे अड्डे तयार झाले आहेत. यंत्रणेतील काही अधिकारी, कर्मचारीसुद्धा येथे रसपान करत असल्याने थेट कारवाई होताना दिसत नाही. परिसरातून एखादी तक्रार आल्यानंतरही त्याचा वेगळ््याच पद्धतीने फायदा घेतला जातो. ...
येथील वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे. दिवसाशिवाय ऐन मध्यरात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक वैतागले आहे. अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने कर्मचारी सैरभैर झाले आहे. ...
येथील वाघापूर परिसराच्या संभाजीनगर भागात ड्रेनेजचे काम केले जात आहे. या कामाची पद्धत योग्य नसल्याने भविष्यात अनेक प्रश्न निर्माण होणार आहे. गुणनियंत्रण विभागाकडून या कामाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली ...