मौलाना रिजवान कुरैशी, मुन्ना शेख, सुनील गवई, नजीर राही यांच्या नेतृत्त्वात शहरातून मोर्चा काढून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले. याला प्रतिसाद देत संपूर्ण प्रमुख बाजारपेठ बंद ठेवली होती. देशात अर्थव्यवस्था ढासळत आहे, महागाईचा निर्देशांक उच्चांक ...
पहिली घटना मारवाडी चौकात घडली. दुकाने बंद करण्यासाठी आलेले आंदोलक व व्यापारी समोरासमोर उभे ठाकल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी एका मिरची विक्रेत्याकडे दगड भिरकावून साहित्याची फेकाफेक केली गेली. त्यानंतर या व्यापारी व त्याच्या पत्नीने ह ...
बंद पडलेल्या साखर कारखान्यावर १२५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. कारखाना बंद पडल्यामुळे शेतकरी व कामगार देशोधडीला लागले आहे. बेरोजगारीची कुºहाड कोसळल्याने कामगारांचे संसार उघड्यावर आले आहे. शेतकऱ्यांना ऊस इतर कारखान्याला द्यावा लागत आहे. ऊस उत्पादकांचे उसाच ...
नितीन एक वर्षाचा असताना आजारी पडला. पालकांनी डॉक्टरांकडे नेले. याठिकाणी आजार दुरुस्त होण्याऐवजी नितीन संपूर्ण आयुष्यभरासाठी दिव्यांग झाला. डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने त्याचे एक हात आणि दोन पाय निकामी झाले. तो जसजसा मोठा होत गेला तसतशा त्याच्यापु ...
नोकरीत लागताना जिल्हा परिषदेच्या बहुतांश शिक्षकांना परजिल्ह्यात रुजू व्हावे लागते. ठराविक कलावधीपर्यंत त्यांना ‘आउट ऑफ डिस्ट्रिक्ट’ नोकरी करावीच लागते. अनेक शिक्षकांना कुटुंबापासून दूर राहावे लागते. अशा शिक्षकांना स्वजिल्ह्यात येण्यासाठी पूर्वी पदाधि ...
महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकासमंत्री छगन भुजबळ, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या हस्ते उईके यांचा गौरव करण्यात आला. दरम्यान, यवतमाळ आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत हा उ ...
पहिली ते आठवीपर्यंत ७० विद्यार्थी असले तरी त्यांनी केजी-१ पासून प्रवेश सुरू करून आणखी ३० विद्यार्थी संख्या वाढविली आहे. तंत्रस्नेही, ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती सर्वात आधी अवलंबून या शाळेने शासनाच्या शाळासिद्धी उपक्रमातही पहिल्याच दणक्यात अ श्रेणी प ...
१५ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक यांच्याकडून प्रदान करण्यात आलेले विशेष सेवा पदक जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी बहाल केले. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणानंतर हा गौरव सोहळा पार पडला. नक्षलग्रस्त भागात समाधानकार सेवा पूर्ण केल्याबाबत पो ...