ब्रिटिश जावून ७५ वर्षे लोटत असली तरी त्यांनी आपल्या काळात केलेली बांधकामे आजही सुस्थितीत पहायला मिळत आहेत. यवतमाळ ते धामणगाव रेल्वे मार्गावर नांदुरा येथे ब्रिटिशकालीन पूल आजही कायम आहे. १८८५ मध्ये अर्थात १३५ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी या पुलाचे निर्माण ...
आतापर्यंत विनापरवाना गौण खनिज उत्खनन करून चोरट्या मर्गाने विल्हेवाट लावणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ व पोट कलम ८ (१) ( २) तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब मधील परिच्छेद ८, ९ आणि ९.२ मधील तरतुदीनुसार दंडास पात्र ठरल्यान ...
कोविड वॉर्डात काम करणाऱ्या परिचारिकांना सात दिवस ड्यूटी व सात दिवस क्वारंटाईन असा आदेश कोर्टाने दिला होता. मात्र प्रत्यक्षात या आदेशाचे पालन केले जात नाही. कोविड वॉर्डात ड्यूटी केल्यानंतरही परिचारिकांना केवळ तीन दिवस क्वारंटाईन ठेवले जाते. इतकेच नव्ह ...
निखिलचा मोबाईल त्याच्या घरातच सापडला. त्यावर ‘मी कर्जाचा कंटाळून मरणाचा मार्ग स्वीकारत आहे’ असा संदेश आढळून आला. २३ ऑगस्ट रोजी निखिलचे शेजारी भाऊ राठोड यांनी चिंतामणी मंदिरासमोरील टेकडीवर वडसद जंगलात कोणी तरी मरून पडले असल्याची माहिती पंकज खाडे याला ...
आरिफ मलनस (४२) रा.महागाव असे या घटनेतील प्रमुख आरोपीचे नाव आहे. सावंगी परिसरातून रेतीमाफिया मागील चार महिन्यांपासून उत्खनन करत आहे. अवैध काम असूनही गावकऱ्यांनी हरकत घेतली नाही. आता पावसाळा असल्याने शेतातील रस्त्याचे रेतीच्या वाहनामुळे नुकसान होत आहे. ...
कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत असताना कारागृह संसर्गापासून सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. येथील जिल्हा कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी संसर्गाचा धोका ओळखून सुरुवातीलाच नव्याने येणाऱ्या बंद्यांसाठी विलगीकरण कक्ष उघडला. यवतमाळातील गोदणी म ...
यवतमाळ शहरासह नगरपरिषदेत समाविष्ट झालेल्या आठही ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था पार खिळखिळी झाली आहे. प्रत्येक रस्त्यांवर खड्डे, कुठे पाईपलाईन उघडी पडलेली तर, अनेक भागात स्पिड बे्रकरचे काम रस्त्यांवरच्या नवनिर्मित नाल्या करत आहे. शहराचे हृद ...
ब्रिटिशांनी देश सोडून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी निर्माण केलेल्या वास्तूंची सद्यस्थिती काय यावर प्रकाशझोत टाकला असता शंभर वर्षानंतरही ब्रिटिशांनी बांधलेल्या वास्तू शाबूत असल्याचे आढळून आले आहे. ...
वित्त विभागाने राज्याची आर्थिक स्थिती डबघाईस आल्याचे कारण पुढे करीत विविध विभागांच्या खर्चावर निर्बंध घातले. त्यामुळे मे महिन्यापासून राज्यभरातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील (डायट) ८५० कर्मचाऱ्यांचे वेतन थांबले आहे. ...