लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी लोकमत प्रतिनिधीने एस.टी. च्या लाल परीतून आर्वी ते वरूड असा प्रवास मंगळवारी केला. या प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांशी संवाद साधला असता अनेक प्रवाशांनी आपल्या अपेक्षा यानिमित्ता ...
पूर्वी स्थानिक नगरपरिषेच्यावतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर समाधानकारक पाऊस न झाल्याने आणि जलाशयांमधील उपलब्ध पाण्याचे संभाव्य जलसंकट लक्षात घेऊन नियोजन करण्यात आल्याने नागरिकांना चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले ...
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अॅड. चारूलता खजानसिंग टोकस या गुडगाववरून येऊन वर्धा येथे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहे. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानाबाबत मतदार आता थेट त्यांनाच सवाल करू लागले आहे. ...
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पाच वर्षांपूर्वी रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्याच्या सदोष बांधकामामुळे रस्त्याची वाट लागली असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ...
कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. या बागांवर तालुक्याचे आर्थिक गणितही जुळले आहे; पण दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने व विहिरींच्या पाणी पातळीने तळ गाठल्याने संत्र्याच्या बागा कशा वाचवायच्या, असा प्रश्न बागायतदार शेतकऱ्यांना भेडसा ...
अंगाला चटके देणारी ऊन राहत असल्याने उन्हाळा नकोच असे अनेकजण सहज बोलतात. परंतु, जीवाची लाही-लाही करणारा उन्हाळा ऋतृ दिव्यांग असलेल्या दिलीप भिवगडे यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणारा ठरत आहे. ...
सेलू तालुक्यातील आलगाव येथे घराला अचानक आग लागली. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेमुळे उमेश मनोहर मडावी यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्यापासून शिवसेना आणि भाजप यांच्यातील समेट घडून आल्याचे चित्र होतं. एवढच नाही तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव यांनी गुजरात वारी देखील केली होती. परंतु, त्याच भाजपकडून मोदींच्या सभेत ...