लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
काँग्रेस सत्तेत आल्यास शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प - राहुल गांधी - Marathi News | Independent budget for agriculture if Congress comes to power - Rahul Gandhi | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काँग्रेस सत्तेत आल्यास शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प - राहुल गांधी

राहुल गांधी : मोदींची चौकीदारी श्रीमंत उद्योगपतींपुरतीच ...

Lok Sabha Election 2019; घराणेशाहीला संपवून देशाचा विकास साधणार - Marathi News | Lok Sabha Election 2019; By eliminating dynasty, the country will develop | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Lok Sabha Election 2019; घराणेशाहीला संपवून देशाचा विकास साधणार

प्रधानमंत्र्यांचा मुलगा प्रधानमंत्री, मंत्र्यांचा मुलगा मंत्री, आमदारांचा मुलगा आमदार, खासदारांचा मुलगा खासदार अशी घराणेशाहीची साखळी तोडून जातीयवाद सांप्रदायिकता संपवून या देशाचा विकास भारतीय जनता पार्टी साधणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ...

Lok Sabha Election 2019; पंतप्रधान शेतकरी व शेतीबद्दल बोलत नाही - Marathi News | Lok Sabha Election 2019; The Prime Minister is not talking about farmers and agriculture | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Lok Sabha Election 2019; पंतप्रधान शेतकरी व शेतीबद्दल बोलत नाही

देशाचा पंतप्रधान शेतकरी, शेती याविषयी काहीही बोलत नाही. आम्ही गांधींच्या भूमितून गांधींचे विचार पुढे नेण्यासाठी काम करणार आहो, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. ...

Lok Sabha Election 2019; नेमबाज व कुस्तीपटूत रंगणार वर्धेचा लोकसभा आखाडा - Marathi News | Lok Sabha Election 2019; shooter and wrestler in Warda | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Lok Sabha Election 2019; नेमबाज व कुस्तीपटूत रंगणार वर्धेचा लोकसभा आखाडा

वर्धा लोकसभा मतदार संघात दोन खेळांडूमध्ये निवडणूकीचा थेट सामना रंगत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अ‍ॅड.चारूलता टोकस व भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस असे हे दोन खेळाडू आहे. ...

आर्वीत कृत्रिम पाणीटंचाई - Marathi News | Artificial water shortage | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वीत कृत्रिम पाणीटंचाई

जीवन प्राधिकरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अभियंत्याच्या नाकर्तेपणामुळे नागरिकात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

शेतमालाचे भावही दरवर्षी वाढले पाहिजे - Marathi News | Farm prices should increase every year | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतमालाचे भावही दरवर्षी वाढले पाहिजे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, व्यापारी यांच्या विविध अडीअडचणी जाणून घेण्याच्या उद्देशाने लोकमतने सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी आढावा घेतला. यावेळी अनेकांनी आपली स्पष्ट मते सांगत सरकारी धोरण बदलविण्याची मागणी केली आहे. ...

Lok Sabha Election 2019; ५५ वर्ष काँग्रेसने सामान्यांना एप्रिल फूल बनविले - Marathi News | Lok Sabha Election 2019; For 55 years Congress has made the people April Fool | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Lok Sabha Election 2019; ५५ वर्ष काँग्रेसने सामान्यांना एप्रिल फूल बनविले

गेल्या पाच वर्षामध्ये देशामध्ये सामान्य गरिबांचा विकास व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाची गती वाढवित ती सामान्यापर्यंत नेली. काँग्रेसने म्हटले गरीबी हटवू; पण गरिबी हटली नाही. या देशातल्या सामान्यांना काँग्रेसने एप्रिल फूल बनविले आहे. ...

Lok Sabha Election 2019; रणरणत उन्ह; कार्यकर्त्यांनी घ्यावी काळजी? - Marathi News | Lok Sabha Election 2019; Workers need to take care? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Lok Sabha Election 2019; रणरणत उन्ह; कार्यकर्त्यांनी घ्यावी काळजी?

वर्धा लोकसभा मतदार संघात रणसंग्राम तापत असताना सूर्यही आग ओकायला लागला आहे. तरी सर्व मतदारांपर्यंत अल्पकालावधीत पोहोचण्याकरिता नेत्यांसह कार्यकर्ते दिवसरात्र पळत आहे. सध्यात वर्ध्यातील तापमान चाळीशीपार गेल्याने येत्या दिवसात ते आणखीच वाढण्याची आहे. ...

Lok Sabha Election 2019; नियमित कर्ज भरणाऱ्यांवर अन्यायच झाला - Marathi News | Lok Sabha Election 2019; It was unjustified by regular lenders | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Lok Sabha Election 2019; नियमित कर्ज भरणाऱ्यांवर अन्यायच झाला

राज्यसरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. या कर्जमाफीत कर्ज थकीत ठेवणाऱ्यांना मोठी रक्कम माफ झाली. मात्र जे लोक प्रामाणिकपणे नियमित कर्ज भरतात, त्यांच्यावर अन्यायच झाला. नियमित कर्ज भरणाऱ्यांना केवळ २५ हजारांचे अनुदान देण्यात आले. ...