पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या सोळा विभागाने विविध कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचे प्रथम विभागीय स्तरावर गुणांकन करण्यात आले होते. गुणांकन करणाऱ्या पथकाने त्यांना गुणदान केल्यानंतर वर्धा जिल्हा परिषद विभागातून प्रथम आली होती. ...
तलाव्याच्या खोलीकरणामुळे कायापालट होणार असेच चित्र होते. पण पर्जन्यमानामुळे यावेळी फेब्रुवारी पासूनच कोरडा पडायला सुरूवात झाली. वर्धा मार्गावर आणि कस्तुरबा दवाखान्याच्या समोर अण्णा सागर तलाव आहे. हा तलाव मध्यभागी आणि मुख्य मार्गावर असल्याने पाणी संचय ...
नजीकच्या पढेगावसह चिकणी परिसरामध्ये सोमवारच्या मध्यरात्री वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे पढेगाव येथील मैदानावरून गेलेल्या विद्युत वाहिनीची गार्डींग तुटली. या गार्डींगला रिटर्न विद्युत प्रवाह सुरू होता. मंगळवारला धुळवड असल्यामुळे काही मुल तेथे नेहमीप्रमाण ...
१५ दिवसांपूर्वी प्रफुल्ल नामक युवकाने अल्पवयीन मुलीला मोबाईल भेट दिला होता. काही दिवस दोघेही मोबाईलवर बोलू लागले. दरम्यान मुलीच्या वडिलांना मोबाईल दिसल्याने ७ फेब्रुवारीला मुलीच्या वडिलांनी प्रफुल्ल नामक युवकाला हिंगणघाट येथील तहसील कार्यालयात नेत ५० ...
समृद्धी महामार्गाचे बांधकाम पूर्णत्त्वास नेणाऱ्या अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने उपकंत्राटदाराला हाताशी घेऊन वनजमिनीसह शासकीय जमिनीवर उत्खनन करून मुरूमाची उचल केली. ...
कुरझडी-जामठा या मार्गाने दररोज अनेक नागरिक आवागमन करतात. रस्त्यावर असलेल्या पुलावर भलामोठा खड्डा पडला असून काही दिवसांपूर्वी त्या खड्ड्यात ट्रकचे चाफ फसले होते. तसेच या मार्गाने ये-जा करणाºया अनेकांचे अपघात होवून त्यांना गंभीर मार लागला आहे. याबाबत अ ...
जिल्ह्यात विविध गाव आणि शहरात २ हजार १४५ ठिकाणी सार्वजनिक होळी तर १ हजार ५८५ ठिकाणी खासगी होळी दहन करण्यात आल्याची नोंद पोलीस प्रशासनाने घेतली आहे. तर जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली य ...
वाचन संस्कृती रुजविण्यासोबतच, स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना मदत व्हावी याकरिता वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी १ लाख रुपये किमतीची पुस्तके गोळा केली. जिल्ह्यात जेमतेम परिस्थिती असलेल्या अन ...
जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक यंदा महोत्सवाचा मुहूर्तच ठरेना. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांत प्रचंड नाराजी होती. अखेर या महोत्सवाचा मुहूर्त ठरला. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळावी म्हणून जिल्हा क्रीडा संकुलाच ...