वर्धा-बुटीबोरी या मार्गाचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरणाचे काम सुमारे ७५ टक्के पूर्ण झाले असले तरी सेलडोह परिसरातील उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे. हा उड्डाणपूल वाहतुकीकरिता खुला करण्यात आलेला नाही. असे असतानाही वर्धा-नागपूर मार्गावरील हळदगाव येथे टोल नाका उ ...
इतकेच नव्हे तर कुठल्याही परिस्थितीत कोरोना प्रसार होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. सध्या कुणालाही फोन केल्यावर कोरोना व्हायरस पासून बचावासाठी प्रत्येक नागरिकाने काय करावे, याची माहिती देणारी सुमारे ३३ सेकंदाची ऑडिओ क ...
पोलीस विभाग ऑनलाईन शस्त्र विक्री थांबविणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वर्धा शहरात अल्पवयीन मुलांमध्ये शस्त्रांबाबत विशेष आकर्षण दिसून येते. शाळा, महाविद्यालयस्तरावर अल्पवयीन मुलेही घातक शस्त्रे बाळगून असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. शहराती ...
राज्यभरात वाळूघाटांचे लिलाव झाले नसले तरीही अवैधरीत्या वारेमाप वाळूचा उपसा सुरू आहे. त्याला आळा घालण्यासाठी महसूल विभागाचीही दमछाक होत आहे. अवैधरीत्या वाळू उपसा करून वाळूमाफिया दामदुपटीने ग्राहकांना विकत आहे. त्यामुळे बांधकामाचेही आर्थिक बजेट बिघडत अ ...
होळीच्या उत्सवात वाबरले जाणारे रंग चीनमधून येतात. असे रंग वापरू नका अशा स्वरूपाचे मेसेज व्हायरल होत आहेत. वसंत ऋतूमधील फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. दरवर्षी बाजारपेठेत या सणानिमित्त सर्वत्र उत्साह संचारला असतो. यावेळी मात्र, कोरोनाच्या भीत ...
डोळ्यांतील पांढरा भाग आणि पापणीखालील भागात पारदर्शक पडदा असतो. त्याला ‘कॉन्जुक्टिव्ह’ म्हणतात. या भागाची जळजळ होते. आग होऊ डोळे चोळावेसे वाटतात. त्यालाच ‘डोळे आले’ असे म्हणतात. मागील आठवडाभरापासून शहरात या आजाराने थैमान घातल्याने खासगी आणि शासकीय रुग ...
जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित (अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शाळा वगळता) शाळांमध्ये नर्सरी व पहिलीत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के कोट्यांतर्गत दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये ...
पवनार येथील ५० टक्के शेतकऱ्यांची शेती ही वाहितपूर शिवारात असून सद्यस्थितीत शेतकऱ्यांना डोग्यांनी पलीकडे ये-जा करावी लागत आहे. शेतकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास टाळण्याकरिता नाबार्डमधून या पुलाच्या बांधकामाकरिता ६ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ...
वस्तूंची अधिकतम विक्री किंमत शासनाने निर्धारित करून त्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी लोकमत व्यासपीठावर केली. शेतकरी शेतामध्ये जे उत्पन्न घेतात, त्याकरिता खते, बियाणे, कीटकनाशके, रसायने यांचा वापर करतात, मशागत करतात यावर ...
नागरी स्वच्छता अभियान राबविण्याबद्दल हिंगणघाट न.प. प्रशासनाला सूचना मिळताच पालिकेनेही प्रभावी अंमलबजावणीसाठी कंबर कसली. शुक्रवारी सकाळी शहरातील छोट्या व मोठ्या व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानात छापा टाकून बारकाईने पाहणी केली. तपासणीदरम्यान विठोबा चौक येथ ...