नाशिक : देशातील ग्रामपंचायती म्हणजे ग्रामीण विकासाची केंद्रे आहेत. त्यांचे राजकीय आखाडे करू नका, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (दि. २१) महाराष्ट्र सरपंच संसदेत केले. ...
जिल्हा परिषदेला लेखाशिर्ष ३०/५४ आणि ५०/५४ अंतर्गत प्राप्त होणाऱ्या कामांचा निधी वाटप करण्याचे अधिकार शासनाच्या ६ आॅक्टोबरच्या जीआर नुसार आता पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले आहे. ...
औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने औरंगाबाद जिल्हा परिषदेत आलेल्या ४५ पैकी १५ गरोदर माता, स्तनदा माता शिक्षिकांना मंगळवारपासून निर्विवाद रिक्त पदांवर पदस्थापना देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुका हा आदिवासी तालुका असून येथील शेतकऱ्यांचे जीवन भात पिकांवर अवलंबून असल्याने तसेच पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे हे पीक धोक्यात आले आहे. शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेले भात पीक गवतासारखे वाळले असल्यामुळे शासनाने त्वरित इगत ...
वेळुंजे(त्र्यं) : हरसूल ता. त्र्यंबकेश्वर येथे मुख्य रस्त्यावर विविध मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वा. सुरू असलेले आंदोलन सायंकाळी ६ वा.मागे घेण्यात आले. ...
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा मागे पडत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये रोज दहा हजार घरांचे सर्वेक्षण करून या महिनाअखेर दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांवर आहे, अशा स्पष्ट शब्दांत जिल्हा प ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या ‘चंदगड भवन’वरून चंदगडचे सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचा शुक्रवारी आवाज वाढला. अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्याच दालनात त्यांच्यासमोरच दुपारी हा प्रकार घडला. अखेर महाडिक यांनीच मध् ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेकडील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी (२२ आॅक्टोबर) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या ... ...