सिलेगाव अडीच लोकसंख्येचे गाव. गत पाच वर्षापासून गावात तिव्र पाणीटंचाई. पाणीसमस्या कशी सोडवावी अशा प्रश्न अशातच उच्च शिक्षित महिला सरपंचपदी विराजमान झाल्या. स्वत:च्या शेतात बोअरवेल खोदला. अडीच किलोमिटर जलवाहिनी टाकून गावाला मुबलक पाणीपुरवठा सुरु केला. ...
पाण्याच्या बाबतीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी गोसेखुर्द टप्पा २, नांद वणा, दिना, पोथरा, पुजारी टोला बावनथडी आणि तोतलाडोह यासाारखे सात मोठे प ...
खामखेडा : गिरणा नदीपात्र कोरडे पडल्याने गिरणा नदीच्या काठावरील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठल्याने पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. ...
नाशिक जिल्हयाच्या पाश्चिमेकडील पेठ व सुरगाणा तालुक्यात मुबलक पाऊस पडूनही ऊन्हाळ्यात जनतेला घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकण्याची वेळ आली असून यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी आता सामाजिक संस्था व आदिवासी जनतेने कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून येत्या र ...
पाच महिन्यांपासून कोरड्या झालेल्या दानापूर येथील जुई धरणात चर खोदून नागरिकांची तहान भागविण्यासाठी नगरपरिषदेसह दहा ग्रामपंचायतीमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. ...
जवळपास ४०० लोकसंख्या असलेल्या पेंढरी पुर्नवसन ग्रामवासीयांना गत एक महिन्यांपासून गावात कुठेही शुध्द पिण्याचे पाणीच मिळेनासे झाले आहे. पुर्नवसन ठिकाणी एकुण सहा बोअरवेल व एक विहिर आहे. परंतु विहिरीने तळ गाठल्याने विहिरीत पाणी नाही. बोअरवेलला पाणी असले ...
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या पाणीपुरवठयासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. यात चंद्रपूर महानगरपालिकेचा आढावा घेण्यात आला. बैठकीमध्ये चंद्रपूर शहरातील भूगर्भातील पाणी पातळी अतिशय खालावल्यामुळे सार्वजनिक तसेच खास ...
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, त्यामुळे हा प्रभाग दुष्काळग्रस्त झाल्याचा आरोप या प्रभागाचे नगरसेवक राहुल दिवे यांनी केला आहे. ...