शहरात पाणीसमस्या दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने नागरिकांना त्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पालिकेने पाण्याचे नियोजन करून पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केला होता. परंतु, वाढलेले तापमान आणि जलाशयाची खालावलेली पातळी यामुळे पालिकेचे नियोजन कोलमडल्याने शहर ...
चांदवड : तालुक्यात १४ गावे, ५२ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, दररोज १८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मार्च महिन्याच्या मध्यावरच चांदवड तालुक्यातील बऱ्याच गावांवर विहिरी, बोअरवेल, जलसाठे कोरडेठाक पडल्याने बºयाच भागात पाणीटंचाईची ती ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईची झळ बसत असल्याची ओरड गेले अनेक दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असताना टँकरने पाणी पुरवठा करण्याची एकमेव मागणी देवगड तालुक्यातील चाफेड गावाने केली आहे. त्याला प्रांताधिकारी यांच्या त्रिस्तरीय समितीने मंजुरी दिली आ ...
चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथील गावालगत असलेल्या तिन्ही पाझर तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने भर पावसाळ्यात दरवर्षी भरणाऱ्या पाझर तलावात क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा साचत होते. तलाव उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे. ग्रामस्थांनी पाझर तलाव खो ...
रावेर येथील पालिकेच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत ऐनपूर शिवारात तापी नदीपात्रातील जॅकवेलचे दोन रोझपाईप नदीतील पाणी कमी झाल्याने उघडे पडले आहेत. त्यामुळे तीव्र उन्हाळ्यात पाणीटंचाईचा संभाव्य धोका लक्षात घेता पालिका प्रशासनाने पाणीपुरवठा योज ...
जगातील आठवे आश्चर्य वाटावा अशा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बझाडा झोनच्या निसर्गदत्त देणगीतील प्रस्तावित तापी नदीवरील अभिनव मेगारिचार्ज प्रकल्पासाठी जनमताचा खरा ‘रिचार्ज’ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे यांना लाभला. या म ...