आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचे काम कासव गतीने सुरू असल्याने कलपाथरी व पालेवाडा येथील महिलांना उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाण्यासाठी दूरवर भटकंती करण्याची पाळी आली आहे. तालुक्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत १०, मुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत ७ ...
गेल्या पावसाळ्यात पाऊस चांगलाच बरसला. मात्र पाणी साठवणूकीची कोणतीही व्यवस्था नसल्याने उन्हाळयाच्या सुरूवातीलाच देसाईगंज तालुक्याच्या विसोरा भागातील नदी, नाले तलाव, बोडया व इतर पाणी स्त्रोत कोरडे पडले आहेत. ...
यंदाचा दुष्काळ शेतकऱ्यांची कसोटी पाहणारा ठरण्याची चिन्हे आहेत. एरव्ही पावसाळ्यात पावसाने उघडीप दिली म्हणजे कपाशीला किंवा दुष्काळात लिंबू, आंबा आदी फळबागायत व ठिबकवरील पिकांना टँकरने पाणी देत ती वाचविण्याचे उदाहरणे आहेत. मात्र चक्क वाफा (सारे) पद्धतीत ...
जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्ती घडेल, अशी घोषणा राज्यशासनाने केली होती. या योजनेत राज्यभरात विविध कामे होती घेण्यात आली. तरी साठविलेले पाणी भूगर्भात मुरलेच नाही. यामुळे भूजलाची पातळी घसरल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. ...
मानोरी : यंदाचा दुष्काळ गंभीर स्वरूपाचा जाणवत असून जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर होत चालला असताना वन्य प्राण्याबरोबर वाळवंटातील उंट देखील मानोरी बुद्रुक परिसरात चाऱ्याच्या शोधात आलेले असल्याचे आढळून आले आहे. तब्बल ६ उंटांचा कळप रविवारी (दि.२४) रा ...
अंबड तालुक्यातील सुखापुरी महसूल मंडळात यावर्षी सर्वात कमी २६० मि.मी. पाऊस पडला आहे. यामुळे सुखापुरी परिसरातील सर्वच लहान मोठे जलस्त्रोत सध्या स्थितीत आटले असल्याने जनावरांच्या चाऱ्या- पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही वणी तालुक्याला पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागणार आहे. मागील हंगामात अतिशय कमी पाऊस झाल्याने तालुक्यातील नाले, तलाव कोरडे पडले आहे. त्यामुळे आतापासूनच ग्रामीण भागात पाणी टंचाईची धग जाणवू लागली आहे. ...