जिल्ह्यातील भूगर्भात पाण्याचा मुबलक साठा आहे, म्हणूनच जिल्हा प्रशासनाच्या यादीत टँकरमुक्त म्हणून घोषित आहे. जिल्ह्यात विंधन विहिरींची संख्या मोठी आहे. तलावांची लक्षणीय उपस्थिती व त्यातल्या त्यात वैनगंगा व तिच्या उपनद्यांमुळे पाण्याची पातळी असतेच. मात ...
वाढत्या तापमानामुळे तलाव कोरडा पडल्याने त्यातील माशांचा तडफडून मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील गराडा येथे घडली. यात मत्स्यपालन संस्थेचे सुमारे चार लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यातील गराडा (केसलवाडा) येथील ज्योती मत्स्यपालन ...
येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचारी वसाहतीमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याने बिरसोला येथील वाघ नदीच्या पात्रात पुजारीटोला जलाशयाचे पाणी सोडण्यात आले. यामुळे या दोन्ही ठिकाणी पाणी टंचाईवर मात करणे शक्य झाले. मात्र बाघ नदीत सोडलेले पाणी पाणी पुढे वै ...
शहरात पाणीसमस्या दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने नागरिकांना त्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पालिकेने पाण्याचे नियोजन करून पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केला होता. परंतु, वाढलेले तापमान आणि जलाशयाची खालावलेली पातळी यामुळे पालिकेचे नियोजन कोलमडल्याने शहर ...
चांदवड : तालुक्यात १४ गावे, ५२ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, दररोज १८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मार्च महिन्याच्या मध्यावरच चांदवड तालुक्यातील बऱ्याच गावांवर विहिरी, बोअरवेल, जलसाठे कोरडेठाक पडल्याने बºयाच भागात पाणीटंचाईची ती ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईची झळ बसत असल्याची ओरड गेले अनेक दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असताना टँकरने पाणी पुरवठा करण्याची एकमेव मागणी देवगड तालुक्यातील चाफेड गावाने केली आहे. त्याला प्रांताधिकारी यांच्या त्रिस्तरीय समितीने मंजुरी दिली आ ...
चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथील गावालगत असलेल्या तिन्ही पाझर तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने भर पावसाळ्यात दरवर्षी भरणाऱ्या पाझर तलावात क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा साचत होते. तलाव उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे. ग्रामस्थांनी पाझर तलाव खो ...