टंचाई निवारणासाठी आलेला उर्वरित निधी परत जाण्याची शक्यता आहे. एकीकडे ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत असताना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती ओढवल्याने पदाधिका-यांनी स्थायी समितीच्या बैठकीत एकच गदारोळ केला. विशेष म्हणजे, या बैठकीकडे प ...
तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीवर दुसºया पुलाचे बांधकाम अतिशय संथगतीने सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होऊन नऊ ते दहा महिने झाले. दरम्यान मुरुम, रेती व सध्या पाणीटंचाईने कामाची गती मंदावल्याचे चित्र दिसत आहे. ...
तालुक्यातील २३ गावांची तहाण भागविणारी गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे गत २० वर्षांपासून भीजत घोंगडे कायम आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी लोकार्पण झाल्यानंतर केवळ तीन महिनेच पाणी देण्यात आले. ...
जिल्ह्यात यंदा जलसंकट अतिशय गडद झाले आहे. याकरिता टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले; मात्र पावसाळ्याला सुरुवात होऊनही जिल्हा प्रशासनाच्या केवळ नियोजनाच्या दुष्काळामुळे टँकरद्वारे शहरालगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुर ...
संपूर्ण तालुकावासीयांसाठी संजीवनी ठरलेली ओडीए योजनेची जीर्ण पाईपलाईन ६ रोजी रात्री पुन्हा फुटली आहे. यामुळे बोदवड शहरासह तालुक्यातील २६ गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ...
अंतुर्ली येथे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जलक्रांती अभियान ग्रामस्थांतर्फे महाश्रमदान करण्यात आले. भामदरा नाल्याचे खोलीकरण, तर मानमोडी नाल्यावर बंधारा बांधण्यात आला. ...