आकांक्षाने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे गौरव आणि आकांक्षाचा ९ वर्षांचा संसार मोडणार की काय, याबाबत चाहतेही संभ्रमात होते. आता यावर गौरवची पत्नी आकांक्षाने स्पष्टीकरण दिलं आहे. ...
काही दिवसांपूर्वी 'मन धावतंया...' हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. या गाण्यामुळे सिंगर राधिका भिडे हिला प्रसिद्धी मिळाली. आता राधिकाची झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री झाली आहे. राधिका 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत दिसणार आहे. ...
२०२३ मध्ये आलेल्या वादग्रस्त आणि यशस्वी 'द केरळ स्टोरी' चित्रपटानंतर आता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा केली आहे. 'द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्ड' या चित्रपटाचा दमदार टीझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. ...
दंगल टीव्हीवर लागणारी 'रिमझिम- छोटी उमर बडा सफर' ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या मालिकेतील काही सीन्सवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला असून मालिका बंद करण्याची मागणीही होत आहे. ...
देशात आणि परदेशात शेड्युल असलेले लाइव्ह शो संपल्यानंतर तब्बल ५ वर्षांसाठी ब्रेक घेणार असल्याचं झाकिर खानने त्याच्याच एका स्टँडअप शोमध्ये सांगितलं. यानंतर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यामागच नेमकं कारण झाकिरने सांगितलं आहे. ...
आता घट्ट वाटणारी दिपाली आणि राकेशची मैत्रीही तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. एकमेकांसाठी उभे राहणारे, प्रत्येक टास्कमध्ये पाठिंबा देणारे हे दोन सदस्य आता समोरासमोर भिडताना दिसत आहेत. ...