शहरालगतच्या खटकाळी बायपास येथे रेल्वे उड्डाणपूल नाही. शिवाय दर ४५ मिनिटांनी येथून रेल्वे किंवा मालगाडी धावते. त्यामुळे गेट बंद होतो. मात्र नेहमीच्या गेट बंदला नागरिक वैतागले आहेत. विशेष म्हणजे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत असून यात रुग्णवाहिकाही अड ...
स्मार्ट सिटी अंतर्गत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका रस्त्याचा ‘स्मार्ट विकास’ केला जात आहे. पहिल्या टप्प्यात कामाला प्रारंभ झाला असल्याने शहर वाहतूक शाखेने अशोकस्तंभ ते थेट त्र्यंबक नाक्यापर्यंत एकेरी वाहतूक करण्याचा प्रयोग ...
औरंगाबाद-पुणे मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत लवकरच कुलकॅब टॅक्सी सेवा मिळणार आहे. औरंगाबाद प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने या मार्गावर कुलकॅब टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
बुलेट दुचाकीला मोठ्या आवाजाचा सायलेन्सर अल्टर करणाऱ्यास पोलिसांनी दणका दिला. संबंधित दुचाकी पोलिसांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याठिकाणी संबंधितास तब्बल सात हजारांचा दंड ...
पुर्णा ते लक्ष्मीनगर यादरम्यानचा १९ कोटी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता दबल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच संबधित कंत्राटदाराने तातडीने या रस्त्याची डागडूगजी केली आहे. ...
- सुरेश काटे तलासरी : महाराष्ट्र व गुजरात या राज्यांच्या सीमेलगत असलेल्या मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर दापचरी तपासणी नाक्यावर गुजरात ... ...
येथील विंचूर-प्रकाशा महामार्गावर दुष्काळामुळे शेजारील तालुक्यातून रोजगारासाठी येणाऱ्या शेतमजुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी आडवले म्हणून सटाणा व मांगीतुंगी येथील संतप्त शेतमजूर महिलांनी बुधवारी सायंकाळी ६ वाजता रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केल्या ...