शहरातील वाहतूक व्यवस्थेची घडी सुधारण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाने मागील वर्षी काही प्रयोग राबविले. वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर याकडे वाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आणि वाहनात बसून ट्राफिक कंट्रोल करण्यामुळे ...
राज्य मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करतांना कारवाईमध्ये सुसुत्रता आणण्यासाठी तसेच वाहन चालकांवर डिजीटल चलनाद्वारे कारवाईसाठी केंद्र शासनाच्या डिजीटल इंडिया या संकल्पनेतून राज्यात ‘एक राज्य एक ई चलन’ ही योजना राबविण्यात येत आहे. डिव्हाईसच्या मदतीने आ ...
औरंगाबाद : वाहतूक नियम मोडून वाहने पळविणाऱ्यांविरोधात मंगळवारपासून ई-चालान देण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ६२ वाहनचालकांना ई-चालान देऊन त्यांच्याकडून ... ...
रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कायमची टाळण्यासाठी राज्य सरकारच्या गृहखात्याने नवीन परिपत्रक जारी करून, या पुढे रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहने उभी करणाऱ्याविरु द्ध कडक धोरण जाहीर केले आहे. ...