काश्मिरी जनतेत विश्वास निर्माण करणे, तिथे रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी उद्योग, व्यवसाय आणणे, हाच खरा मार्ग आहे. यापुढील काळात मोदी सरकार त्यासाठी काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. ...
एनआयएच्या सूत्रांनूसार एका अन्य छापेमारी श्रीनगरमधील परिमपोरा येथील फळ बाजारात केली गेली. ही छापेमारी एनआयएकडून टेरर फंडिगच्या चौकशीसाठी केली गेली. ...