आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जिल्ह्यात १३ फेब्रुवारी २०१३ नंतर पहिली ते पाचवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये १४ तर खासगी शाळांमध्ये ५ शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. यापैकी दहा शिक्षकांची नियुक्ती टीईटीच्या माध्यमातून झाल्याने त्यांच्या गुणपत्रिका पडताळणीकरिता मागविण्यात आल्या ह ...
नांदगाव : येथील मविप्र समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना सन १९७२ मध्ये करण्यात आली होती. महाविद्यालयाने सन २०२२ मध्ये ५० व्या वर्षात पदार्पण केले आहे. ...
२०१७ पासून एकट्या महाराष्ट्रातील राज्यातील विद्यापीठांमध्ये १० हजारांहून अधिक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदे रिक्त असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. ...