कोल्हापूर : राज्य सहकारी बँकेने साखरेचे दरातील घसरण लक्षात घेऊन मूल्यांकन प्रतिपोते १८० रुपयांनी कमी केल्याने साखर कारखाने ‘शॉर्ट मार्जिन’मध्ये गेले आहेत. साखर उद्योग अडचणीत असताना केंद्र व राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असून केंद्राने प्रतिक्वि ...
१ नोव्हेंबरपासून सुरू झालेला महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे. १ एप्रिलपर्यंत राज्यातील ७८ कारखाने बंद झाले असून राज्याच्या साखर कारखानदारीची ऊस गाळप व साखर उत्पादनात नव्या उच्चांकाकडे वाटचाल सुरू आहे. ...
ऊस उत्पादकांसाठी वरदान असलेले ऊस तोडणी यंत्र सिंधुदुर्गात दाखल झाले आहे. सिंधुदुर्ग बँक व पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या प्रयत्नातून दाखल झालेल्या या यंत्राच्या सहाय्याने मालवण तालुक्यातील मसुरे आणि वेरळ गावात ऊस तोडणी सुरू क ...
इथेनॉल निर्मितीला चांगला वाव असतानाही आॅईल कंपन्यांकडून त्याकडे तितकेसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे साखर क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. ...
महाराष्टतील प्रगत म्हणून एकेकाळी ओळख असलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या वेळोवेळच्या संचालक मंडळाने केलेला भ्रष्टाचार, उधळपट्टी व अनियमित कामकाजामुळे गेल्या चार वर्षांपासून कारखाना बंद पडला असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे आत्महत्या कराव्या ...