साखरेचे भाव दिवसेंदिवस खाली येणार असल्याने साखर कारखानदार शासनाकडून प्रति टन १० हजाराचे अनुदान घेऊन ४० लाख टन साखर निर्यात करु इच्छित आहेत. परंतु यापेक्षा ऊसापासून इथेनॉलची निर्मिती करण्याच्या धोरणाची गरज असून ते फायदेशीर आहे. ...
केंद्रसरकारच्या कृषिमूल्य आयोगाने शिफारस केलेल्या प्रतिक्विंटल ३२०० रुपये साखरदराची अंमलबजावणी व्हावी , अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच साखर कारखानदारांच्या बैठकीत केली. ...
अचानक रोकडची मागणी वाढल्याने जिल्ह्यातील बँकांकडे नोटांची टंचाई जाणवू लागली आहे. तुटवड्याच्या चर्चेचे विपरित परिणाम म्हणून आता गरज नसतानाही बँकेतून पैसा काढून तो जवळ बाळगण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे जिल्हा अग्रणी बँकेमार्फत उपाययोजना सुरू झ ...
सांगली येथील वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रॉव्हिडंट फंडाच्या थकीत रकमेसाठी मंगळवारी कोल्हापूर येथील फंडाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत येत्या दोन दिवसांत फंडाबाबत निर्णय घेण्याचे आश्वा ...
कोल्हापूर : कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेत न देणाºया कोल्हापूर जिल्ह्यातील ‘वारणा’, ‘भोगावती’, ‘पंचगंगा’, तर सांगली जिल्ह्यातील ‘माणगंगा’, ‘महाकाली ...
सन २०१७-१८ च्या सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात १० एप्रिलपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात १२७.३८ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून १३८.९६ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. ...
जिल्ह्यातील १६ कारखान्यांपैकी ६ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. सर्व कारखान्यांनी मिळून १ कोटी ६ लाख मे.टन उसाचे गाळप करून, १ कोटी १९ लाख क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. ...