गेवराई : गेवराई विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर शेतकरी हक्क महामोर्चा धडकला.उसाचे एफआरपी प्रमाणे जयभवानी आणि महेश साखर कारखान्यान ...
साखर कारखानदारीत सध्या वाईट दिवस आले आहेत. भारतासह जागतिक पातळीवर साखरेचे दर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गत ऊस हंगामात १०० लाख मेट्रिक टन साखर शिल्लक आहे. ...
सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे सर्व साखर कारखान्यांनी उसाची ‘एफआरपी’ एकरकमी द्यावी. त्यामध्ये तुकडे होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला ...
जगात सर्वाधिक साखर उत्पादन करणा-या ब्राझील देशाला मागे टाकून येणा-या वर्षात भारत जागतिक विक्रम प्रस्थापित करेल. त्याचवेळी १०० लाख टन इतकी अतिरिक्त होणा-या साखरेचे करायचे काय, हा प्रश्न असून ऊस उत्पादक शेतकरी व साखर उद्योगासमोर संकट उभे राहणार आहे. ...
जिल्ह्यात यावर्षी जायकवाडी व निम्न दुधना प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने जवळपास ४५ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे़ यामधून २७ लाख ४२ हजार मे़ टन ऊस उपलब्ध होणार आहे़ उपलब्ध उसाच्या तुलनेत गाळपासाठी साखर कारखान्यांची उपलब्धता ...