यंदा जिल्ह्यातील साखर कारखाने साधारपणे ६० ते ७० दिवसच चालतील, असा प्राथमिक अंदाज असून, ऊस मिळविण्याचे मोठे आव्हान जिल्ह्यातील साखर कारखानदारांसमोर आहे. ...
एफआरपीच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक असताना, आता राज्यातील साखर कामगारांनी पगारवाढीच्या मागणीसाठी कारखाने बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. आपल्या हक्कासाठी आता तीव्र लढा दिला जाईल. ...
कोल्हापूर : मंत्री समितीऐवजी खोळंबलेल्या ऊस गळीत हंगामाची कोंडी अखेर सचिव समितीने मंगळवारी फोडली. राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या सचिव समितीच्या ... ...
या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजारामबापू साखर कारखाना दराचा तोडगा निघेपर्यंत बंदच राहील, असे आश्वासन दिले. तशीच सूचना अन्य साखर कारखान्यांनाही दिली जाईल, असे सांगितले. ...