‘शरद’ला एक कोटी १९ लाख रुपये भागभांडवल दिले असून, पैकी ६९ लाख थकीत आहेत. त्यातील दहा लाख रुपये भरले आहेत. ‘मंडलिक’ कारखान्याकडे सहा कोटी ५१ लाख रुपये भागभांडवल आहे, पैकी पाच कोटी सहा लाख थकीत असून त्यातील त्यांनी २५ लाख भरले. डी. वाय. पाटील कारखान्या ...
‘स्वाभिमानी’चे प्रभावक्षेत्र असलेल्या हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील साखर कारखाने अद्याप बंदच आहेत. ‘दत्त-शिरोळ’, ‘गुरुदत्त-टाकळीवाडी’, ‘शरद-नरंदे’, ‘पंचगंगा-इचलकरंजी’, ‘जवाहर-हुपरी’ या कारखान्यांनी अद्याप ऊसतोड दिलेली नाही. ‘वारणा’ कारखान्याने बॉयलर ...
आजपासून गाळप हंगाम; पण पश्चिम महाराष्ट्र शांतच राज्यपालांच्या अध्यक्षतेखालील सचिव समितीने घेतलेल्या निर्णयानुसार आज, शुक्रवारपासून राज्यभरातील गळीत हंगाम सुरू होणार आहे; पण कोल्हापूर, सांगलीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ...