उसाच्या मुबलकतेमुळे यंदा देशात सुमारे ३०० लाख टन साखरेचे उत्पादन होणार आहे. गरज २६० लाख टनांची असल्याने अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यावर साखरेचे उत्पादन कमी करून कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे वळणे हाच उतारा आहे. ...
दिंडोरी : देशांतर्गत अतिरिक्त साखर निर्मिती होत असल्याने साखरेला भाव व उठाव नाही अशा परिस्थितीत केवळ साखर निर्मिती करून साखर कारखाने चालणे अवघड आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मिती ही करावीच लागणार असून त्यादृष्टीने कादवाने सर्व तयारी केली आहे. लवकरच डिस्टी ...
ऊसतोडणी व वाहतूकदारांचे प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित असून, त्यांची पूर्तता केली नाही तर सोमवार (दि. ५) पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिला. ...
ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ करावी, चालक व मालकांना कोविड विमा कवच द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्यावतीने मंगळवारी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे करण्यात आली. ...
कायद्यातील पळवाटेचा आधार घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करून समंती पत्राच्या आडून फसवणूक कराल, तर याद स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे. असा इशारा देत संतप्त कार्यकर्त्यांनी निवेदन फाडून कार्यालयात भिरकावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. ...