कॉंग्रेसने पुकारलेल्या बंदमुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील ८० टक्के बसेस ठप्प झाल्या. एकूण १०१६ बसफेऱ्या रद्द करण्याची पाळी एसटी महामंडळावर आली. यामुळे नागपूर विभागात एसटी महामंडळाला तब्बल ५० लाखांचा फटका बसला. ...
येथील बसस्थानकाच्या नवीन इमारतीचा प्रश्न मंजुरी स्तरावर मार्गी लागल्यानंतर १५ आॅगस्ट रोजी भूमिपूजनही पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात कामाला प्रारंभ झाला नाही. बसस्थानकाची जुनी इमारत पाडल्यानंतर पर्यायी व्यवस्थ ...
देशातील प्रत्येक गाव-खेडे रस्त्यांनी जोडले गेले पाहिजे या उदात्त हेतूने दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित करण्यात आली. याचा सर्वाधिक लाभ पेठ तालुक्यातील वाड्या-वस्त्यांना झाला. मात्र त ...
ग्रामीण भागातील जीवनवाहिनी ठरलेली एस. टी. चालवण्याचे महत्वपूर्ण काम चालक, वाहक करीत आहेत. सध्या रस्ते खराब असल्यामुळे ग्रामीण भागात काहीवेळा चालक एस. टी. घालण्यास तयार होत नाहीत. परंतु यामुळे विद्यार्थीवर्गाचे नुकसान होण्याची शक्यता असते. ...
गौरी-गणपतीच्या सणाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असून, गणेशोत्सवासाठी कोकणात राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे २ हजार २२५ जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवार, ८ सप्टेंबरपासून १२ सप्टेंबरपर्यंत या जादा गाड्या येणार असून, सर्वात जास्त ...
जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची जागा अपुरी पडत असल्याने इमारतीचे विस्तारीकरण करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला शासन स्तरावरून नुकतीच मान्यता मिळाली आहे. ...
राज्याची जीवनवाहिनी असणा-या एसटीच्या ताफ्यात आता नव्या को-या सातशे बसेस दाखल होणार आहेत. नवीन बस खरेदीसाठी राज्य सरकारकडून महामंडळाला निधी देण्यात येणार आहे. ...