खामगाव: राज्यातील ग्रामिण आणि दुर्गम भागात' बंधनकारक' सेवा देताना एसटीची चांगलीच दमछाक होते. इतकेच नव्हेतर या फेऱ्यांमुळे एसटीला वर्षाकाठी २५० कोटींचा तोटा सहन करावा लागतो. एसटीच्या एकुण फेऱ्यांपैकी तब्बल १५ हजारावर फेऱ्या तोट्यात असल्याची धक्कादायक ...
या आगारातील मोडकळीस येऊन खिळखिळ्या झालेल्या जुनाट बसमधून जीव मुठीत घेऊन प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. याकडे विभागीय नियंत्रक कार्यालयाने लक्ष देऊन गंगाखेड आगाराला नवीन बस देण्यात याव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. ...
प्रवाशांच्या विश्वासातील आणि हक्काचे प्रवासी साधन म्हणजे राज्य परिवन महामंडळाची बस. पण सध्या या लालपरीची दुरवस्था झाल्याचे दिसून येते. परिवहन महामंडळाने ग्रामीण क्षेत्रासह शहरी भागात चांगली सुविधा प्रदान केल्याने प्रवासी आणि नागरिकांना कामे करणे अधिक ...
आरामदायी व आलिशान प्रवासाच्या शिवशाहीनंतर रत्नागिरी विभागाच्या ताफ्यात अॅल्युमिनियम बांधणीऐवजी माईल्ड स्टील पोलादी बांधणीच्या लालपरी दाखल झाल्या आहेत. येत्या वर्षभरात महाराष्ट्रातील तीस विभागात एकूण १३०० नवीन लालपरी दाखल होणार आहेत. त्यापैकी रत्नागि ...
माधवनगर (ता. मिरज) येथे एसटी महामंडळाची दहा एकर मोकळी जागा असून, याठिकाणी सांगली आगाराचा वर्कशॉप विभाग आणि छोटे बसस्थानक करण्यास सात कोटींचा निधी मंजूर झाला आहे. एसटी महामंडळाकडून येत्या महिन्याभरात कामाची निविदाही निघणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण् ...
एसटी प्रशासनाने तब्बल चार वर्षांनंतर केलेल्या १८ टक्के भाडेवाढीमुळे २०१८च्या पहिल्या सहामाहीत २०१७च्या तुलनेत प्रशासनाच्या तिजोरीत तब्बल ३०० कोटींनी वाढ झाली आहे. ...