महाबळेश्वर आगाराचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले असून, आगाराची कोणतीच गाडी नियमितपणे धावत नसल्याने महाबळेश्वरसारख्या दुर्गम व डोंगराळ विभागातील प्रवाशांना तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना रोजच मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांमधून तीव्र ...
स्मार्ट सिटी योजनेत महापालिका १५० बस खरेदी करीत आहे. टाटा कंपनीने बस पुरवठ्याचे काम घेतले आहे. दिवाळीपर्यंत किमान ३० बसेस शहरात दाखल होणार आहेत. या बसेस चालविण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी चर्चा केली. ...
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या अजब कारभारामुळे शिरवळ येथील विद्यार्थ्यांना खंडाळ्याला शिक्षणासाठी जाण्यासाठी एसटीचा पास असूनही खासगी वाहनाने जावे लागत आहे. ...
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट घेण्यासाठी आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आ. नरेंद्र पाटील यांनी सांगलीत वाटेतच एसटी बस अडविली. बसमध्येच भिडेंची भेट घेऊन दहा मिनिटे चर्चा केली आणि प्रवाशांची माफी मागून त्यांनी निरोप घेतला. ...
कॉंग्रेसने पुकारलेल्या बंदमुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील ८० टक्के बसेस ठप्प झाल्या. एकूण १०१६ बसफेऱ्या रद्द करण्याची पाळी एसटी महामंडळावर आली. यामुळे नागपूर विभागात एसटी महामंडळाला तब्बल ५० लाखांचा फटका बसला. ...
येथील बसस्थानकाच्या नवीन इमारतीचा प्रश्न मंजुरी स्तरावर मार्गी लागल्यानंतर १५ आॅगस्ट रोजी भूमिपूजनही पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात कामाला प्रारंभ झाला नाही. बसस्थानकाची जुनी इमारत पाडल्यानंतर पर्यायी व्यवस्थ ...
देशातील प्रत्येक गाव-खेडे रस्त्यांनी जोडले गेले पाहिजे या उदात्त हेतूने दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित करण्यात आली. याचा सर्वाधिक लाभ पेठ तालुक्यातील वाड्या-वस्त्यांना झाला. मात्र त ...