आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बस सुस्थितीत असणे आवश्यक होते. मात्र त्यावेळी मुंंबईला जाणाºया बसची अवस्था धोकादायक होती. त्यामुळे लांब पल्ल्यासाठी चांगल्या बसचा वापर करावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. मात्र या मागणीची दखल घेतली नाही. ...
आगार प्रशासनाकडून पिळवणुकीचे धोरण राबविले जात आहे. प्रत्येक बाबतीत नियमाचा पाढा वाचला जात आहे. याच आधारे कारवाई करून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. महामंडळाकडून विविध प्रकारच्या सवलती प्रवाशांना दिल्या जातात. मात्र इटीआय मशीन सुस्थ ...
यासारख्या अन्य बसेसही टप्प्याटप्प्याने अन्य विभागात तयार केल्या जाणार असून, लवकरच या बसेस प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला रात्रीच्या वेळेस विविध आगारातून धावणार आहेत. ...
यवतमाळ विभागात ४० ते ५० चालकांना शिवशाही बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. महामंडळाच्या स्वमालकीच्या शिवशाही त्यांना चालवायच्या आहेत. या बसची लांबी इतर बसच्या तुलनेत मोठी आहे. चालविण्यासाठी जड आहे. रचना वेगळ्या प्रकारची असल्याने चालक गोंधळतात ...