आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत कामे सुरू करण्यासाठी जून २०१९ पासून हा रस्ता बंद करण्यात आला होता. सदर रस्त्याचे काम फेब्रुवारी २०२० पर्यंतही पूर्ण झाले नाही. दुसरीकडे पंतप्रधान ग्राम सडक योजना विभागाने सदर मार्गावर बस फेरी सुरू करण्याचे पत्र परतवाडा ...
परोटी हे गाव उमरखेड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर दुर्गम व डोंगराळ परिसरात वसले आहे. बंदी भागातील या गावात आजपर्यंत कधीही एसटी महामंडळाची बस आली नाही. रस्ते दयनीय असल्यामुळे गावकऱ्यांची बसची मागणी आतापर्यंत अपूर्णच होती. शेवटी हिंगोलीचे खासदार हेमंत प ...
राज्य परिवहन महामंडळाच्या तळेगाव, आर्वी आगारात बस रस्त्यातच नादुरूस्त होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गुरूवारी मोर्शी-वर्धा ही तळेगाव आगाराची बस क्रमांक एमएच ४० एन ८२१२ ही आर्वीच्या जंगलात ब्रेक फेल झाल्यामुळे नादुरूस्त होऊन पडली. त्यामुळ ...
नाशिक : महाशिवरात्र यात्रेला त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंळाकडून गुरुवार (दि.२०)पासूनच जादा बसेस ... ...