सांगली जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. बहुतांश गावातील लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. पाणी आणि स्वच्छता विभागाच्यावतीने मे महिन्यात तपासलेल्या १८२७ नमुन्यांपैकी १४७ गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. ...
पांडोझरी (ता. जत) येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थी ६९ झाडांची उन्हाळ्याच्या सुटीतही संवर्धन व जोपासना करीत आहेत. चिमुकल्यांची वृक्षसंवर्धन करण्याची जिद्द पाहून ...
‘ना नफा... निव्वळ तोटा’ या तत्त्वावर गेल्या वर्षभरापासून तग धरून थांबलेल्या दूध उत्पादकांना दरवाढीचा दिलासा मिळाला आहे. १ जूनपासून सर्व दूध संघांनी गाईच्या दुधास ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी २५ रुपये दर निश्चित केला आहे. ...
बालवाडी प्रवेशासाठी शहरातील अनेक नामवंत शाळांनाही विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षातच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी बालवाडी प्रवेशासाठी पालकांच्या रांगा लागत होत्या. यंदा महापालिका क्षेत्रात बालवाडीच्या पाचशेवर जागा रिक ...
मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालून अडचणीत आलेल्या पोलीस शिपाई सुनील कदम याने मामाकडून पैसे उकळण्यासाठी त्यांचा मुलगा वरदराज याच्या अपहरणाचा कट रचल्याचे तपासात ...
बिळाशी (ता. शिराळा) येथे वारणा नदीच्या डाव्या कालव्यात बहिणीच्या बुडणाऱ्या मुलाला वाचविण्यास गेलेल्या मावशीचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. इंदिरा तुकाराम जाधव (वय ३८, रा. वाकुर्डे, ता. शिराळा) असे मृत महिलेचे नाव आहे. इंदिरा यांना वाचवि ...
मिरजेतील महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांना डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपायुक्तांनाच डेंग्युसदृश्य तापाची लागण झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ ...