वाळू घाटांच्या लिलावास दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाने स्थगिती दिल्याने जिल्ह्यातील ३२ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे़ त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील वाळू टंचाईचे संकट गडद झाले आहे़ ...
भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळ व भौगोलिक दृष्ट्या तिघ्रे, ता. जळगाव येथे मोडणाऱ्या गावात वाघूर नदीच्या पात्राजवळ वाळूमाफियांनी साठवून ठेवलेली सुमारे एक ते दीड लाख किमतीची ३० ते ५० ब्रास अवैध वाळू जळगाव येथील महसूल प्रशासनाने संध्याकाळी धाड टाकून वाळू ...
अंबड तालुक्यातील पाथरवाला बु. येथील गोदावरी नदीच्या पात्रातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन जेसीबी यंत्राच्या साह्याने टॅक्टर भरून दिले जात असल्याची माहिती खबऱ्याने एडीएस पथकास दिली होती. ...
गोदावरी नदीपात्रातून जवळपास एक हजार ८०० वाळूचा साठा करून तो काळ्या बाजारात विक्रीसाठी जमवून ठेवलेल्या वाळू माफियांचे मनसुबे महसूलच्या पथकाने मातीत मिसळले आहेत. ...
राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणच्या ११ डिसेंबर रोजीच्या आदेशानुसार वाळू घाटांच्या पर्यावरण मान्यतेसाठी आता राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. ...
निसर्गाला ओरबाडून स्वत:च्या तुंबड्या भरण्याच्या स्वार्थी स्वभावाला अनुसरून मनुष्याने वाळूचा एवढा अमर्याद उपसा केला आहे, की सध्या अनेक नद्या-नाल्यांमध्ये वाळू औषधालाही शिल्लक राहिलेली नाही. ...
गोंडगाव परिसरातील गिरणा नदीच्या पात्रातून चोरट्यांकडून आता बैलगाड्या वापरून वाळूची चोरी केली जात असून महसूल प्रशासन मात्र डोळ्यांवर कातडे ओढून बसले आहे. ...