दोन्ही केंद्रांतून नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार कधी? आमच्या सत्ताकाळात हे प्रकल्प पूर्ण करायचे नाहीत, असाच घाट प्रशासनाने घातला आहे. मग आम्हालाच काठ्या घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, अशा शब्दात सोमवारी सांगलीचे महापौर हारुण शिकलगार यांनी महासभेत अधिकाऱ ...
शिर्ला: पातूर तालुक्यातील १८ किमी लांबीच्या सुवर्ण नदीच्या पाणलोट क्षेत्रातील २0 हजार हेक्टर शेतीक्षेत्राला लाभदायक ठरणार्या सुवर्ण नदी पुनरुज्जीवन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला चालना देणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी २0ऑक्टोबर ...
कोरेगाव तालुक्यातील परतवडी व भक्तवडी या दोन गावांना जोडणाऱ्या वसना नदीवरील पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हा पूल ठिकठिकाणी खचला असून पुलावरील डांबरही निघाले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ...
लांजा तालुक्यातील भांबेड बाजारपेठेत बाहेरुन येणारे व्यापारी व स्थानिक दुकानदार हे आपल्याकडे तयार होणारा कचरा पेठदेव ते वेरवली कोंड व मुचकुंदी नदी पात्रात टाकत असल्याने मुचकुंदी नदीचे पाणी प्रदुषित होत आहे. ...
दिवाळीत किल्ला बनविण्यासाठी कृष्णा नदीकाठावर माती आणण्यास गेलेल्या शाळकरी मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला. वैभव शरद कांबळे (वय १४, रा. नवीन वसाहत, शाहू कॉलनी) असे मुलाचे नाव आहे. बुधवारी त्याचा मृतदेह हरिपूर येथे नदीपात्रात मिळून आला. ...
सुखवाडी (ता. पलूस) येथील भीमराव दत्तू पाटील (वय ७७) या वृद्धावर कृष्णा नदीमध्ये मगरीने हल्ला केला. मगरीने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा जोरात चावा घेतला. प्रसंगावधान राखून तातडीने पाटील पाण्याबाहेर पडल्यामुळे त्यांचा जीव वाचला. सोमवारी सकाळी सह ...
राहुरी : मुळा नदीपात्रात आईबरोबर धुणे धुण्यासाठी गेलेल्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. राहुरी रेल्वे ... ...