pollution, river, kolhapur- ताम्रपर्णी नदीतील पाणी मळीमिश्रित होवून मासे व जलचर प्राणी मृत्यूमुखी पडत आहेत. तसेच दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या घटनेला कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अश ...
Sangli, Tahasildar, river अग्रण नदी पात्रातील वाळू लिलावासाठी महसूल प्रशासनाच्या हालचालींना अग्रण धुळगावच्या ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. अथक प्रयत्नातून पुुनरुज्जीवीत केलेल्या अग्रणीला पुन्हा मारु नका अशी हाक त्यांनी दिला आहे. ...
चिंचोली लिंबाजीसह करंजखेड, नागापूर, सावरगाव, पिशोर, नाचनवेल या भागांसह सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, आमठाना, देऊळगाव बाजार या भागात पूर्णा नदीतील वाळूला अधिक मागणी आहे. ...
भंडारा जिल्ह्यात पूर्वी ९० पेक्षा अधिक रेतीघाट होते. परंतु गोसे प्रकल्पामुळे घाटांची संख्या कमी झाली. जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव १४ महिन्यांपासून झाला नाही. दुसरीकडे वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. शासनाच्या महसुलाला चूना लागत आहे. मोहाडी तालुक ...