सध्या भारतात टीबीच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे टीबी (ट्यूबरक्लोसिस) हा आजार दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. हा आजार मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्लोसिस किटाणूमुळे होतो. ...
सध्याचं धावपळीची जीवनशैली आणि कामाचा ताण यांमुळे अनेक लोकांना तणावाच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळे अनेकांमध्ये डिप्रेशनची समस्या उद्भवते. अनेकदा यापासून सुटका करण्यासाठी अनेक लोकं मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेत असतात. ...
निरोगी राहण्यासाठी आणि दिर्घायुष्यासाठी योग्य आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, साखर आणि मांसाचे आहारातील 50 टक्के सेवन कमी करून त्याऐवजी फळं, भाज्या आणि ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्याने निरोगी आयुष्य जगण्यास मदत होते. ...
अनेकदा आपण आपल्या भावना सांगून किंवा बोलून व्यक्त करत असतो. पण अनेकांना आपल्या भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनातील गोष्टींचा बऱ्याचदा थांगपत्ता लावणं कठिण होतं. ...