मुलं आपला पार्टनर सिलेक्ट करताना विशेष काळजी घेतात. बऱ्याचदा ते आपल्या भावना कोणाला सांगत नाहीत. ते आपल्या पार्टनवर खुप प्रेम करतात पण तिच्याबाबत काही बोलायचे असल्यास ते टाळाटाळ करतात. ...
त्र्यंबोलीदेवीच्या आषाढ महिन्यातील यात्रेसाठी यंदा ३ आणि १० आॅगस्ट हे दोनच दिवस मिळणार आहेत. आषाढी एकादशीनंतर ही यात्रा सुरू होते. मात्र त्यानंतरच्या शुक्रवारी आणि मंगळवारी पौर्णिमा, अंगारकी संकष्टी चतुर्थी, पंधरवड्यातील एकादशी आल्याने शेवटच्या दोन श ...
ती व्यक्ति जर चुकीची असेल तर तुमचं मात्र काही खरं नसतं. स्वप्न पूर्ण होण्याऎवजी स्वप्ने तुटायला लागतात. म्हणूनच अशा काही व्यक्तींची यादी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यांना चुकूनही डेट करू नका. ...
नवरा बायको आणि त्यांची भांडणं म्हणजे न तुटणारी समिकरणंच. मग ती प्रेमळ असोत किंवा गंभीर स्परूपाची असोत. बऱ्याचदा ही भांडणे विकोपाला जातात आणि त्यामुळे नात्यांमध्ये फूट पडते. ...
सातारा शहराजवळच्या कोडोली गावात राहणाऱ्या काटे-देशमुखांनाही सांभाळलेला घोडा निघून गेल्याचा चटका लागून राहिला. दि. ४ जुलै रोजी या घोड्याचे चक्क वर्षश्राद्धही त्यांनी घातले. ...
आपल्या हातून एखादी चूक झाली की लगेचच आपण सॉरी बोलून मोकळे होतो. आपल्याकडून कोणी दुखावले जाण्यापेक्षा सॉरी बोलून समोरच्याची माफी मागणे कधीही चांगले असते, असा सल्लाही अनेकदा आपल्याला आपल्या परिजनांकडून मिळतो. ...