लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

अल्पवयीन युवतीवर बलात्कार करून खून, खेड तालुका हादरला - Marathi News | Minor girl raped and murdered in Khed taluka, raped young woman | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अल्पवयीन युवतीवर बलात्कार करून खून, खेड तालुका हादरला

खेड तालुक्यातील सुकीवली येथे एका चौदा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची विदारक घटना गुरूवारी सायंकाळी उशिरा घडली. ...

रत्नागिरी नगरपरिषदेतर्फे ७६६ किलो प्लास्टिक जप्त - Marathi News | 766 kg of plastic seized by Ratnagiri Municipal Council | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी नगरपरिषदेतर्फे ७६६ किलो प्लास्टिक जप्त

रत्नागिरी नगर परिषदेतर्फे शहरात प्लास्टिक बंदी विरूध्द धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या भरारी पथकाने  टाकलेल्या धाडीमध्ये दुकाने, व्यापारी आदी ६६ आस्थापनांची तपासणी केली. त्यामध्ये ७६६ किलो प्लास्टिक, थर्माकोल जप्त करण्यात आले असून एकाही ...

रत्नागिरी : बंदिशी, नांदी, शीर्षकगीतांचे सादरीकरण, मुग्धनाद कलाकारांची पेशकश - Marathi News | Ratnagiri: Presentation of bandishi, nandhi, title song, offer of an intriguing artist | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : बंदिशी, नांदी, शीर्षकगीतांचे सादरीकरण, मुग्धनाद कलाकारांची पेशकश

मुग्धनाद अकादमीच्या मंथन गुरुपौर्णिमा कार्यक्रमाने रसिकांना सहा तास खिळवून ठेवले. (कै.) गजानन भट स्मृतिप्रीत्यर्थ हा कार्यक्रम येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी मुग्धा भट-सामंत यांच्या सर्व वयोगटा ...

रत्नागिरी : लांजा शहरात चार फ्लॅट फोडले, पोलिसांसमोर आव्हान, दोन ठिकाणीच चोरटे यशस्वी - Marathi News | Ratnagiri: Four flats have been demolished in the city of Lanja, the challenge before the police, the thieves succeed in two places | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : लांजा शहरात चार फ्लॅट फोडले, पोलिसांसमोर आव्हान, दोन ठिकाणीच चोरटे यशस्वी

एकाच रात्री चोरट्यांनी लांजा शहरातील कुंभारवाडी येथे असलेल्या साई समर्थ प्लाझा व राजयोग पार्क या दोन इमारतींमधील एकूण चार बंद फ्लॅट फोडले. यावेळी दोन फ्लॅटमधून २१ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने चोरुन नेण्यास चोरटे यशस्वी झाले असले तरी राजयोग पार्कम ...

रिफायनरी विरोधात आता रत्नागिरी ते सिंधुदुर्ग रास्ता रोको करण्याचा इशारा - Marathi News | Warning to stop Ratnagiri from Sindhudurg route against refinery | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरी विरोधात आता रत्नागिरी ते सिंधुदुर्ग रास्ता रोको करण्याचा इशारा

राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात येत्या काही दिवसांत मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीच्या सीमेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदापर्यंत रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ...

मत्स्य महाविद्यालयाचे नवीन प्रवेश रखडलेलेच, विद्यार्थ्यांचे नुकसान - Marathi News | Fisheries College's new entrance, students damages | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मत्स्य महाविद्यालयाचे नवीन प्रवेश रखडलेलेच, विद्यार्थ्यांचे नुकसान

राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अधीनस्त असलेल्या रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयाची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया अद्याप रखडलेलीच आहे. ...

रत्नागिरी : मिऱ्याप्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांनी पत्तनच्या अधिकाऱ्यांना खडसावले - Marathi News | Ratnagiri: Waiting for only 16 crore works in 5 years? Milk Procedure: District Collector attacked the port officials | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रत्नागिरी : मिऱ्याप्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांनी पत्तनच्या अधिकाऱ्यांना खडसावले

शासनाकडूनच निधी आला नाही तर गोष्ट वेगळी. पण निधी मंजूर होऊनही तुम्ही दोन दोन वर्षे घालवता. मिऱ्या येथे केलेले काम १६ कोटींचे झाले म्हणता तर मग पंधरा वर्षे त्यात दुरूस्तीच करायला नको होती. पाच वर्षांच्या आतच काम पुन्हा करावे लागले तर कोण देणार निधी, अ ...

रत्नागिरी : कमी उंचीच्या खेड - आंबवली पुलामुळे पावसाळ्यात लोकांची गैरसोय - Marathi News | Ratnagiri: Low-height villages - Ambalavali Bridge due to the inconvenience of people in the rainy season | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : कमी उंचीच्या खेड - आंबवली पुलामुळे पावसाळ्यात लोकांची गैरसोय

खेड : खेड - आंबवली मार्गावरील चोरद नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे आंबवली विभागातील सुमारे ४० गावांतील ग्रामस्थांची पावसाळ्यादरम्यान होणारी फार मोठी गैरसोय कायमस्वरुपी निकाली निघाली आहे. ...