हजारो घनमीटर गाळ हा प्रत्येक ठिकाणी किनाऱ्यावरच आहे. हा गाळ न उचलल्यास पावसाळ्यात शहर व परिसराला पुन्हा महापुराचा त्रास सहन करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
या प्रकल्पाचा सर्वंकष फायदा राजापूर व पर्यायाने कोकणी जनतेस व्हावा याकरिता महत्त्वाच्या तीन बाबींकडे आ. साळवी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. ...
२० विद्यार्थी गेले सात महिने हे काम करत आहेत. आता हे काम पूर्णत्वाला येत आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या आसपास ४ घोडेस्वार, २ हत्ती, २२ मावळे, ४ तोफा अशी शिवसृष्टी मारुती मंदिरला साकारत आहे. ...
हा पूल राजापूर आगार सारंगबाग मार्गे थेट डोंगरतिठा असा जोडला गेला आहे. या दरम्यानची जवळजवळ ११ धोकादायक वळणे कमी होऊन सुमारे १ किलोमीटर अंतर कमी झाले आहे. ...
Hussein Dalwai News: काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहीलेले माजी राज्य न्याय मंत्री, माजी लोकसभा व राज्यसभा खासदार आणि खेडचे माजी आमदार ज्येष्ठ समाजवादी नेते हुसेन मिश्रीखान दलवाई यांचे मुंबई येथे आज सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ...
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अरुअप्पा तथा नृसिंह पॅनलने विरोधी संस्था पॅनलचा एकतर्फी धुव्वा उडवला. अध्यक्षपदी केंद्रीय ... ...