नजीकच्या पूर येथील एका वळणावर टेम्पो उलटून झालेल्या अपघातात ९ जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. या सर्वांवर देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातग्रस्त टेम्पोचा चालक मात्र फरार झाला आहे. हा अपघात सोमवारी सायं. ७.१५ व ...
नजीकच्या एमआयडीसी कंचन हॉटेल चौकाजवळ जवळ दुचाकी आणि डंपर यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. हि घटना मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली. प्रसन्न भंडारे (कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे मयत दुचाकी स्वाराचे नाव आहे. ...
चिपळूण विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे पहिले आमदार सूर्यकांत उर्फ बापूसाहेब खेडेकर (७०) यांचे मार्कंडी येथील निवासस्थानी सोमवारी दुपारी १२.३० वाजता निधन झाले. त्यांच्यावर रात्री ९.३० वाजता रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाळासाहेब ठाकर ...
कोकण रेल्वे प्रकल्पासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या त्यांना नोकऱ्या देण्याऐवजी स्वत:च्या फायद्यासाठी, आपली तुंबडी भरून घेणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य तो धडा शिकविला पाहिजे. सर्व प्रकल्पग्रस्तांना एकत्र येऊन हा धडा शिकवूया. प्रकल ...
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील शालाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभाग कार्यरत आहे. गेल्या तीन वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील २९९ मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यात यश आले आहे. ...
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा केवळ तिघांचा म्हणजेच राणे कुटुंबीयांचा पक्ष आहे. त्यामध्ये कुणी कार्यकर्तेच नाहीत, अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या टीकेचा समाचार घेतला. ...