शिवाजी महाराजांचे तत्त्व होते, ते चूक झाल्यावर माफी नाही, ही शिकवण राज्य सरकार विसरले. सगळ्या चुका करून रश्मी शुक्ला रडत मुख्यमंत्री, गृहमंत्री, अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याकडे गेल्या ...
त्या काळामध्ये मी भाजपसोबत जावे यासाठी शुक्ला मला भेटल्या होेत्या. मात्र, मला शिरोळ तालुक्यातील जनतेने निवडून दिले आहे, त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय निर्णय घेणार नसल्याचे शुक्ला यांना सांगितले होते. ...
minister kolhapur- राज्यात सरकार स्थापन करतेवेळी मी भाजपसोबत जावे यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी माझ्यावर दबाव टाकला होता अशी कबुली आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. शुक्ला यांनी दबाव टाकला होता असे व्टिट गृहन ...
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडताना अनेक महत्वाच्या मुद्यांवर लक्ष वेधले होते. ...
Ajit Pawar : फोन टॅपिंगच्या प्रकरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारण्यात आलं असता ते चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. ...