लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Marathwada Crop Damage : शेतकऱ्यांना दिलासा! मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारची आर्थिक मदत - Marathi News | latest news Marathwada Crop Damage: Relief for farmers! Government financial assistance for farmers in Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना दिलासा! मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारची आर्थिक मदत

Marathwada Crop Damage : अतिवृष्टी आणि सलग पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून ते ऑगस्टदरम्यान लाखो हेक्टरवरील पिके हातची गेली असून, शासनाने १५०० कोटींच्या मदतपॅकेजपैकी ३०० कोटींचे वाटप सुरू केले आहे. सप्टेंबरमधील नुकसानीसाठ ...

Maharashtra Weather Update : हवामानात मोठा बदल: पावसाने घेतला ब्रेक; पण उकाडा पुन्हा वाढणार! - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Big change in weather: Rains take a break; But heat will increase again! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामानात मोठा बदल: पावसाने घेतला ब्रेक; पण उकाडा पुन्हा वाढणार!

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरल्यानंतर हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कोकण किनारपट्टीवरचा सलग पाऊस थांबला असून आता मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात उकाड्याची चाहूल लागली आहे. दिवाळीपूर्वी हवामान कोरडे आणि दमट राहण्याची शक्यता हवामान ...

पूरग्रस्तांसाठी जाहीर झालेल्या पॅकेजचा जीआर आला; कोणत्या घटकाला किती मदत? वाचा सविस्तर - Marathi News | GR of the package announced for flood victims has arrived; How much assistance to which category? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पूरग्रस्तांसाठी जाहीर झालेल्या पॅकेजचा जीआर आला; कोणत्या घटकाला किती मदत? वाचा सविस्तर

Purgrasta Madat Package राज्य सरकारने जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या पॅकेजच्या अंमलबजावणीसाठी गुरुवारी जीआर जारी करण्यात आला. ...

मराठवाड्यात १ हजार ६४ शाळांचे नुकसान; ४२ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी लागणार - Marathi News | 1,064 schools damaged in Marathwada; Rs 42 crore 33 lakh will be needed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात १ हजार ६४ शाळांचे नुकसान; ४२ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी लागणार

मराठवाड्यात २८ सप्टेंबरपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे विभागात २ हजार ७०१ किमीच्या रस्त्यांची खड्डे पडून चाळणी झाली, तर १ हजार ५०४ पुलांचे नुकसान झाले. ...

Sangli: आस्मानी संकटाने कवठेएकंद, तासगाव परिसरातील फुलशेती कोमेजली; लहरी हवामानाचे आव्हान कायम - Marathi News | Flower cultivation in Kavatheekand Tasgaon areas withered due to meteorological crisis; The challenge of erratic weather continues | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आस्मानी संकटाने कवठेएकंद, तासगाव परिसरातील फुलशेती कोमेजली; लहरी हवामानाचे आव्हान कायम

उतरत्या दराचाही बसतोय फटका ...

राज्यात ९ महिन्यांत चिकुनगुनियाचे २,६४५ रुग्ण; दिलासादायक म्हणजे एकही मृत्यूची नोंद नाही - Marathi News | 2,645 chikungunya patients in the state in 9 months; comfortingly, no deaths have been recorded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात ९ महिन्यांत चिकुनगुनियाचे २,६४५ रुग्ण; दिलासादायक म्हणजे एकही मृत्यूची नोंद नाही

आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे अचानक येणारा तीव्र ताप, डोकेदुखी, अंगावर पुरळ (चट्टे) उमटणे, मळमळ, उलटी, तसेच सांध्यांमध्ये वेदना व सूज होणे. ...

मुख्यमंत्र्यांचा आदेश 'बेदखल'! कर्जवसुली स्थगित असताना आणखी ३५ शेतकऱ्यांना बॅंकेची नोटीस - Marathi News | Chief Minister's order 'eviction'! Bank notices to 35 more farmers while loan recovery is suspended | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्र्यांचा आदेश 'बेदखल'! कर्जवसुली स्थगित असताना आणखी ३५ शेतकऱ्यांना बॅंकेची नोटीस

उंडणगावच्या आणखी ३५ शेतकऱ्यांना बॅंकेची कर्जवसुलीसाठी नोटीस ...

शेतीत माती अन् गावांची बांधणी करून द्या; पूरग्रस्तांना नुकसानभरपाईऐवजी हवेत दीर्घकालीन उपाय - Marathi News | Soil should be used for agriculture and villages should be built; Long-term solutions should be sought instead of compensation for flood victims | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीत माती अन् गावांची बांधणी करून द्या; पूरग्रस्तांना नुकसानभरपाईऐवजी हवेत दीर्घकालीन उपाय

अतिवृष्टीने शेती खरवडून जाऊन तिथे फक्त दगड राहिलेत, गावातील रस्ते उखडून गेलेत, अशा स्थितीत शेतकऱ्यांना फक्त नुकसानभरपाई देऊन भागणार नाही तर त्यांचे, शेतीचे, गावांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. ...