सावले येथील सावळेश्वर क्रिकेट संघातील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळख असणारा अमर साळुंके चांभार्ली येथे क्रिकेट सामना खेळताना मैदानावरच चक्कर आल्यावर जमिनीवर कोसळला. ...
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यातील शेतकºयांना नुकसानभरपाई वेळेवर मिळावी यासाठी कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ...
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्टकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे, परंतु वेळास ते दिघी या सुमारे ७ किमीच्या मार्गाच्या डागडुजीकडे गेल्या सहा वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. ...
सन २०१८ रोजी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून खोरा बंदराच्या विकासाच्या कामास सुरुवात करण्यात आली होती. सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून या बंदरातील विविध विकास कामे पूर्ण करण्यात आली होती. ...
तळोजा एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी अनेकदा आल्या आहेत. तसेच याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन करता ज्या गोष्टींची गरज आहे, त्याकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. ...