वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचा कोणताही प्रस्ताव आतापर्यंत आला नाही़ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याशी चर्चा झाली असली तरीही अधिकृत प्रस्ताव अद्याप आला नाही़ त्याचवेळी अजूनही चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले़ ...
भाजपाने देशात मुस्लिमांना वंचित केले आहे तर काँग्रेस ओबीसींना वंचित करु पाहत आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...
एससी, एसटी, ओबीसी हा अशिक्षित राहील तेवढं राज्य पुढ चालत राहील. शिक्षण वाढल्यास स्पर्धा वाढेल व सहज मिळणारी सत्ता हाती येणार नाही. यामुळे राज्यकर्त्यांनी शिक्षण थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा घाणाघात भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड.प्रकाश ...
राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांकडील गांधीवाद संपला आहे. ते अवसरवादी झाले आहे. जेथे संधी मिळेल तेथे ते सेना, भाजपसोबत सत्ता स्थापन करत आहे. उदगिरमध्ये काँग्रेसने एमआयएमचा प्रस्ताव फेटाळून सत्तेसाठी भाजपाला सोबत घेतले आहे. ...