आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
बार्टी संस्थेच्या येरवडा येथील गोडाऊन बाहेर गेल्या अनेक महिन्यांपासून लाखो रुपयांची विविध पुस्तके ताडपत्रीत बांधून ठेवली असल्याने सतत पडणाऱ्या पावसाने ती खराब झाली आहेत. ...
पंचवीस वर्षांत मूलभूत सुविधाही नागरिकांना देऊ न शकलेले स्वतःला या समस्यांचे नेतृत्व करण्यासाठी पुन्हा एकदा इच्छुक असल्याचे पाहून नागरिक अचंबित झाले आहेत. ...
कुटुंबाने समाजाच्या भीतीने पैसे देत हे प्रकरण आपापसात मिटवले आणि परस्पर संमतीने घटस्फोट झाला. त्यानंतर संबंधित तरुणाने दुसरे लग्न केले हे एक वास्तववादी उदाहरण..! ...
बारामती : सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी देशभरातील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केल्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य ... ...