शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पहिल्याच पावसाने अधिक गंभीर झाला आहे. शहर परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसला तरी शहरातील रस्ते मात्र चिखलाने माखले आहेत. त्यामुळे या पावसाने रस्त्यांचे पितळ उघडे पाडले आहे. ...
अत्यवस्थ रुग्णाला परभणी येथे उपचारासाठी नेत असताना रुग्णवाहिकेतील आॅक्सिजनचे सिलिंडर रिकामे असल्याची बाब लक्षात आल्यानंतर अर्ध्या रस्त्यातून रुग्णवाहिका परत दवाखान्यात आणण्यात आली. ३० जून रोजी हा प्रकार घडला. ...
उन्हाळ्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३ कोटी ५१ लाख ७५ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली असून यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत. तर काही भागात अजूनही टंचाई निवारणाची कामे सुरु आहेत. ...
पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकवित असतानाच विद्यार्थ्यांमधून एक चांगला सुजाण नाग्रिक घडावा, या उद्देशाने वेगवेगळ्या प्रकारचे ४२ उपक्रम राबवून पार्डी येथील जिल्हा परिषद शाळेने आपले वेगळेपण जोपासले आहे. त्यामुळेच शाळेची विद्यार्थी संख्या वाढली आहे. ...
शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा कोणत्याही परिस्थितीमध्ये उपलब्ध झालीच पाहिजे, त्या अनुषंगाने तालुक्यात डिजीटल स्वाक्षरीच्या संगणकीकृत सातबारासाठी डाटा अपलोडची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. ...
जिंतूर तालुक्यातील कौसडी गावाला पाणीपुररवठा करणारी १६ गाव पाणीपुरवठा योजना तांत्रिक कारणांमुळे महिनाभरापासूून बंद आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. दोन विभागाच्या वादात येथील पाणीपुरवठा बंद असल्याचे समोर येत आहे. ...